२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या ऊस गाळप हंगामात, पाच हजार लाख मेट्रिक टन साखरेचं विक्रमी उत्पादन झालं. यात सुमारे ३ हजार लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप होऊन, सुमारे ३९४ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित झाली. यातील ३६ लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आली. २०२१ – २२ या कालावधीत इथेनॉल च्या विक्रीतून साखर कारखान्यांना २० हजार कोटी रुपयांहून जास्त महसूल मिळाला. या कालावधीत, साखर निर्यातीत, ब्राझील नंतर देशाने दुसरं स्थान पटकावलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image