सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिलाँगमध्ये जाहीर सभेला केलं संबोधित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज शिलाँगमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. भागवत दोन दिवसांच्या मेघालय दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते संघाचे विविध पदाधिकारी आणि सामाजिक-सांस्कृतिक नेतृत्वासोबतच्या त्यांच्या भेटींचा समावेश असेल. भारत हे राष्ट्र सामर्थ्यवान आणि समृद्ध झाले तर प्रत्येक भारतीयही सामर्थ्यवान आणि समृद्ध होईल असं ते म्हणाले. भागवत यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील श्रोत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रत्यक्ष सहभाग घेऊन निरीक्षणाने संघाचे विश्लेषण करावे असे सुचवले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image