विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत १५ व्या माइंड माइन परिषदेत त्या बोलत होत्या.

भारतातील परकीय थेट गुंतवणूक आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक विदेशी गुंतवणुकदारांना अधिक आकर्षक वाटत असल्याने  बर्‍याच  विदेशी कंपन्या  त्यांचं उत्पादन एकक चीन मधून बाहेर हलवण्याच्या विचारात आहेत, असं त्या म्हणाल्या. विदेशी गुंतवणुकदारांना भारत हा गुंतवणुकीसाठी योग्य ठिकाण आहे असं वाटतं. असं त्या म्हणाल्या.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image