सुधारित फौजदारी प्रकिया कायदा आजपासून देशभरात लागू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सुधारित फौजदारी प्रकिया (ओळख) कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे. या कायद्यानुसार गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित आरोपीची शारिरीक मोजमापं, बोटांचे ठसे इत्यादी वैयक्तिक माहिती घेऊन ओळख पटवण्याच्या उद्देशाने साठवून ठेवणं शक्य होणार आहे.

डोळ्यांचा पडदा, बाहुली यांच्या प्रतिमा, तसंच इतर शारिरीक तपशील आणि गरज पडल्यास त्याच्या विश्लेषण चाचण्यांचे अहवाल राष्ट्रीय फौजदारी नोंद ब्यूरोकडं जतन करता येतील. या माहितीचा उपयोग देशभरात कुठेही अन्यत्र गुन्हा घडल्यास त्या तपासात होऊ शकतो. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image