दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे - रामदास आठवले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल फलटण इथं दिवंगत पँथर नेते चंद्रकांत अहिवळे यांच्या आदरांजली सभेत बोलत होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार सर्व विश्वानं स्वीकारला असून, देशातही आंबेडकरी विचार सर्व जाती-धर्मीयांना कळला आहे. समतेचा मानवतेचा विचार सवर्ण जातींना कळला असल्यामुळे पूर्वीसारखा तीव्र दलित- सवर्ण भेदभाव राहिला नाही, असे ते म्हणाले.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image