राज्यात २ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोवीड १९ च्या २ हजार ३३६ नव्या रुग्णांची नोंद झाली, २ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८० लाख ३२ हजार २४६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७८ लाख ६९ हजार ५९१ रुग्ण बरे झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात १४ हजार ५९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image