आषाढी वारीसाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून नियोजन करण्याच्या सूचना
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि निर्बंध हटविल्याने यंदाच्या आषाढी वारीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. ही आषाढी वारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. याकाळात वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक स्वछता, पिण्याच्या पाण्याची सोय अशा अनेक क्षेत्रात नियोजन कसे करावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत शंभरकर बोलत होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.