आषाढी वारीसाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून नियोजन करण्याच्या सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि निर्बंध हटविल्याने यंदाच्या आषाढी वारीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. ही आषाढी वारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. याकाळात वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक स्वछता, पिण्याच्या पाण्याची सोय अशा अनेक क्षेत्रात नियोजन कसे करावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत शंभरकर बोलत होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image