वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत ४४ धावांनी विजयी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी २३८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सुर्यकुमार यादवनं ६४, तर के एल राहुलनं ४९, धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला निर्धारित ५० षटकात ९ बाद २३७ धावा करता आल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ४६ व्या षटकात १९३ धावांवर गारद झाला. प्रसिद्ध कृष्णानं ४ गडी बाद केले. त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image