चालू आर्थिक वर्षात देशात विक्रमी धान्य उत्पादनाची शक्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात देशात अन्न धान्यांचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या काळात ३१६ दशलक्ष टन धान्याचं उत्पादन होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषीमंत्रालयानं दिली आहे. हे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ पूर्णांक ३२ दशलक्ष टन जास्त आहे. कृषी संशोधकांचं संशोधन आणि शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांच हे फलित असल्याचं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे.

Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image