चालू आर्थिक वर्षात देशात विक्रमी धान्य उत्पादनाची शक्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात देशात अन्न धान्यांचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या काळात ३१६ दशलक्ष टन धान्याचं उत्पादन होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषीमंत्रालयानं दिली आहे. हे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ पूर्णांक ३२ दशलक्ष टन जास्त आहे. कृषी संशोधकांचं संशोधन आणि शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांच हे फलित असल्याचं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image