दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं २८८ धावांचं आव्हान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत पार्ल इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी २८८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऋषभ पंतनं ८५ धावांची तडाखेबंद खेळी केली.  के. एल राहुल नं ५५, तर शार्दुल ठाकूरनं नाबाद ४० धावा केल्या. त्या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी केली. रवीचंद्रन आश्विननंही नाबाद २५ धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला ५० षटकात ६ गडी गमावून २८७ धावांची मजल मारता आली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image