दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडं ५८ धावांची आघाडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेलया दुसऱ्या क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावातील आघाडी वगळता भारताकडं आता ५८ धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी शार्दूल ठाकूरच्या ६१ धावा देऊन दक्षिण अफ्रिकेचे ७ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावात रोखला गेला. भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावसंख्येमुळं दक्षिण आफ्रिकेला २७ धावांची आघाडी मिळाली होती.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image