राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झालं आहे.  काल ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६७८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३५ हजार ६५८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ८३ हजार ४३५ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४० हजार ९५७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ७ हजार ५५५ अॅक्टीव्ह रुग्ण  आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image