राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवासाला मर्यादा असल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं, मात्र पुढचं अधिवेशन नागपुरातच होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं.

या अधिवेशनात एसटी संप, पेपरफुटी आणि विविध मुद्यांवर चर्चा होईल, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याची सरकारची तयार आहे, असं ते म्हणाले. या अधिवेशनात महिलांच्या सुरक्षिततेच्या शक्ती फौजदारी कायद्याचं विधेयक मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image