प्रधानमंत्री मन की बात या कार्यक्रमातून येत्या २८ तारखेला देशवासीयांशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून येत्या २८ तारखेला देशवासीयांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ८३ वा भाग असेल. इच्छुकांनी या कार्यक्रमात चर्चेसाठी आपले मुद्दे कळवावेत असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात केलं आहे. या कार्यक्रमासाठी आपण आपली मतं नमो ॲप किंवा माय गव्ह द्वारे नोंदवू शकता. यासोबतच १८००- ११- ७८०० या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावरून आपलं मतं नोंदवता येईल. १९२२ क्रमांकावर मिस्ड कॉल करून मिळणाऱ्या लिंकवरूनही तूम्ही तुमच्या सूचना पाठवू शकता. या सर्व फोन लाईन २६ तारखेपर्यंत सुरू राहतील.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image