प्रधानमंत्री येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतील. मन की बात या कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग आहे. या कार्यक्रमात आपले विचार माडण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं आहे. याबाबतचे आपले विचार आपण नमो ॲप तसंच MyGov open forum वर नोंदवू शकता. आपले विचार हिंदी किंवा इंग्रजीतून १८००-११-७८०० या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर फोन करून येत्या शुक्रवारपर्यंत नोंदवू शकता. १९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल करून मिळणाऱ्या लिंकवरूनही तूम्ही तुमच्या सूचना पाठवू शकता.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image