टोकियो पॅरालिंपिक्सची सांगता, भारतीय खेळांडूना १९ पदकं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालम्पिक्स स्पर्धांचा काल समारोप झाला. समारोप समारंभात नेमबाज अवनी लेखरा हिनं ध्वज वाहकाचा बहुमान मिळवला. पॅरालिंपिक्समध्ये यंदा १६३ देशांच्या सुमारे साडेचार हजार खेळाडूंनी २२ प्रकारच्या खेळात ५४० स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पुढील स्पर्धा पॅरीस इथं होणार असून त्या वेळी आणखी मोठी कामगिरी करण्याचा निश्चय करत सर्व स्पर्धक खेळाडूंनी निरोप घेतला. या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतानं एकंदर १९ पदाकंची कमाई केली असून त्यात पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कास्य पदकांचा समावेश आहे.

Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image