मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन

  


मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षामुळे कित्येक पिढ्यांच्या रखरखीत जीवनात ज्ञानाची सुखकर सावली, समृद्धी आली आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात आणि वंचितांपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी आयुष्य वेचलेल्या कर्मवीर अण्णांना जयंती निमित्त विनम्र अभि

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image