अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी महाविद्यालयाकडे प्रथम येणाऱ्यास प्राधान्यानुसार प्रवेश- राज्य सरकार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. केवळ चालू शैक्षणिक वर्षासाठीच ही परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्रातली महाविद्यालये, पुणे आणि पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रातल्या यापुढच्या टप्प्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेऱ्यांचे आयोजन करता येईल. विशेष फेरीमुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्य सरकारने कळवले आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image