धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३८ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३८ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले असून, ४७ हजार २३० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरीप हंगामामध्ये ९७ टक्के क्षेत्रावर म्हणजेच ३ लाख ९८ हजार ७२९ हेक्टरवर पेरणी झाली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीला सर्वाधिक फटका बसला असून, अनेक पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.कृषी आणि महसूल विभागानं नुकसानाचे पंचनामे केले असून, नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image