राज्यातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी १४ मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील फळे आणि भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, जालना आणि लातूरसह १४ जिल्ह्यात स्वतंत्र कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन केली जाणार आहेत. राज्याच्या कृषी आणि पणन विभागातर्फे संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यांचे संपर्कमंत्री अथवा अन्य लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत या केंद्रांचे उद्घाटन केलं जाणार आहे.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image