राज्यातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी १४ मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील फळे आणि भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, जालना आणि लातूरसह १४ जिल्ह्यात स्वतंत्र कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन केली जाणार आहेत. राज्याच्या कृषी आणि पणन विभागातर्फे संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यांचे संपर्कमंत्री अथवा अन्य लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत या केंद्रांचे उद्घाटन केलं जाणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.