१२७ वी घटना दुरुस्ती विधेयक सामाजिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं - प्रधानमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १२७ वी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूर झालं हा देशासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक सक्षमीकरणासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय, संधी आणि सन्मान मिळण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे त्याचंच हे प्रतिबिंब आहे, असंही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.