तळई दुर्घटनेत घर गमावलेल्या कुटुंबांना पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या प्रवाहाचा जोर कमी झाला असून महाड शहरात घुसलेलं पाणी ओसरलं आहे. तळई इथं दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत घर गमावलेल्यांचं पुनर्वसन करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत त्यांना पक्की घरे बांधून देण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलं आहे. महाड तालुक्यातल्या दुर्घटना ग्रस्त तळई गावाला राणे यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस, आणि प्रविण दरेकर उपस्थित होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image