शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या मुदतीत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारने देशभरातल्या शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीसाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिलेली मुदत यावर्षीच्या ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत लिखीत उत्तरात ही माहिती दिली. आत्तापर्यंत देशभरातल्या ९२ पूर्णांक ८ दशांश टक्के शिधापत्रिकांची आधार जोडणी पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image