पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पद्म पुरस्कारांसाठीआता १५ सप्टेंबरपर्यंत  नामांकन दाखल करता येणारआहेत. या नामांकनासाठी  padmaawards.gov.in.या पोर्टंलवर अर्ज करता येणार आहेत. पद्म विभूषण, पद्म भूषण और पद्मश्री पुरस्‍कार हे देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कारअसून त्याची सुरुवात १९५४ साली झाली होती. दर वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे२६ जानेवारीला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असते.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image