मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी आहेत आणि जन आणि वन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून ते काम करतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं. राज्यातल्या मानद वन्यजीव रक्षकांशी त्यांनी काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करून त्यांचं सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यासाठीच्या उपाययोजना त्यांनी शासनास सुचवण्याचं आवाहन त्यांनी केलं

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image