मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी आहेत आणि जन आणि वन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून ते काम करतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं. राज्यातल्या मानद वन्यजीव रक्षकांशी त्यांनी काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करून त्यांचं सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यासाठीच्या उपाययोजना त्यांनी शासनास सुचवण्याचं आवाहन त्यांनी केलं

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image