१८ ते ४४ वयोगटासाठी घेतलेल्या लसी ४५ वर्षांवरील नागरिकांना पुरवणार - आरोग्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ४५ वर्षांवरच्या नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केलं जात आहे आणि साधारण ५ लाख नागरिक हे लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत आणि केंद्र सरकारकडून त्यासाठी पुरवण्यात आलेल्या लसींच्या मात्रा पुरेशा नसल्यामुळे १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य सरकारने खरेदी केलेल्या लसींमधून त्यांना दुसरी मात्रा देण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच म्युकरमायकोसिस या आजारावरच्या इंजेक्शनच्या १ लाख कुप्या राज्य सरकार खरेदी करणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image