राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू - केंद्रीय गृहमंत्रालय

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ला पायबंद घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

सर्व राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्याची कठोर अंमलबजावणी करावी, कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातल्या यथोचित तरतुदींचा वापर करावा असे निर्देशही दिले आहेत. १० टक्के पेक्षा जास्त संसर्गित लोकसंख्या किंवा उपलब्ध खाटांपैकी ६० टक्के खाटांवर रुग्ण दाखल असणं, यापैकी एक निकष पूर्ण करणारे जिल्हे हुडकून काढून तिथे कडक निर्बंध लागू करावे असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image