भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील मर्यादित षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात काल लखनौ इथं झालेल्या पाच मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना भारतानं ९ गडी राखून जिंकला असून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

आफ्रिकेनं दिलेलं १ शे ५७ धावांच आव्हान भारताने २८ षटक आणि चार चेंडूत पार केलं. स्मृती मानधना हिने ८० तर पूनम राउत हिने ६२ धावा केल्या. गोलंदाजीत झुलन गोस्वामीनं ४ तर राजेश्वरी गायकवाड हिने ३ गडी बाद केले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image