प्रधानमंत्री येत्या २८ मार्चला आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २८ मार्चला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.

हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी जनतेनं नमो अॅप तसंच माय गव्ह ओपन फोरमवर किंवा १८००११७८०० या टोल फ्री क्रमांकावर आपल्या सूचना आणि म्हणणं रेकॉर्ड करून पाठवावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे.

याशिवाय १९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यानंतर एसएमएसद्वारे आलेल्या दुव्यावर जाऊनही आपल्या सूचना देता येणार आहेत.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image