डिजिटल इंडियात पंचायती होणार ऑनलाईन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या १ हजार ३०९ ग्राम पंचायती ऑनलाईन  सुविधांसह व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे जोडल्या जाणार आहेत. या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातल्या २७९ ग्राम पंचायतीं ऑप्टीक्ल फायबर केबलव्दारे जोडल्या आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या १६ तालुक्यांपैकी नांदेड, अर्धापूर, कंधार, धर्माबाद आणि नायगांव या पाच तालूक्यांमधे ऑप्टीक्ल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. इतर ११ तालुक्यांमधे केबल टाकण्याचं काम मंदावलेलं आहे

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image