मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढल्यानं पालिकेनं कारवाईची मोहीम हाती घेतली, या मोहिमेमुळे मास्क लावणाऱ्यांचं प्रमाण आता वाढत असल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला आहे, मास्क न लावणाऱ्यांचं प्रमाण सुमारे ४० टक्क्यानी कमी झालं आहे. दरम्यान, आतापर्यंत १२ लाख ९४ हजार ३१२ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून २६ कोटी २४ लाख ९२ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.

Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image