मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढल्यानं पालिकेनं कारवाईची मोहीम हाती घेतली, या मोहिमेमुळे मास्क लावणाऱ्यांचं प्रमाण आता वाढत असल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला आहे, मास्क न लावणाऱ्यांचं प्रमाण सुमारे ४० टक्क्यानी कमी झालं आहे. दरम्यान, आतापर्यंत १२ लाख ९४ हजार ३१२ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून २६ कोटी २४ लाख ९२ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image