शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज- शरद पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बदलत्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल केलं. कृषिभूषण दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नवीन द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्ह्यात नान्नज इथं काल पवार यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

शेती सुधारण्यासाठी पिकांमध्ये बदल करणं, जमिनीचा पोत सुधारणं याकडेही शेतकर्यांकनी लक्ष देण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image