भारताने आपल्या नागरिकांसोबतच १००हून अधिक देशांमधल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम केले - अर्थमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाकाळात वैद्यकीय पातळीवर केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

सध्या देशात दोन लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून आपल्या नागरिकांसोबतच, जगभरातल्या १००हून अधिक देशांमधल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम सरकारने सुरु केले असल्याचे त्या म्हणाल्या.

येत्या काळात कोविड-१९ प्रतिबंधक आणखी दोन लसी उपलब्ध होण्याची आशा असल्याचे त्या म्हणाल्या.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image