भारताने आपल्या नागरिकांसोबतच १००हून अधिक देशांमधल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम केले - अर्थमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाकाळात वैद्यकीय पातळीवर केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
सध्या देशात दोन लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून आपल्या नागरिकांसोबतच, जगभरातल्या १००हून अधिक देशांमधल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम सरकारने सुरु केले असल्याचे त्या म्हणाल्या.
येत्या काळात कोविड-१९ प्रतिबंधक आणखी दोन लसी उपलब्ध होण्याची आशा असल्याचे त्या म्हणाल्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.