परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात ठाण्यातल्या हवाई दल केंद्रावरच्या केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी जावळे हिचाही समावेश होता.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा परीक्षेच्या तयारीत खूप उपयोग झाल्याचे तिने आकाशवाणीशी बोलताना सांगितले. परीक्षेच्या आधी पालक अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांवर खूप दबाव आणतात. मात्र परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानंतर हे योग्य नसल्याची पालकांचीही खात्री पटल्याचे तिने सांगितले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image