चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा ३१७ धावांनी विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला.

विजयासाठी ४८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ आज सामन्याच्या चौथ्याच दिवशी १६४ धावांमधे गारद झाला.

अक्षर पटेलनं ५, तर आर आश्विननं २ गडी बाद केले. या विजयाबरोबरच ४ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं इंग्लंडशी १-१ अशी बरोबरी साधली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image