स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेकडून मुंबई हागणदारी मुक्त शहर घोषित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियानांतर्गरत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेनं  मुंबईला हागणदारी मुक्त शहर घोषित केलं आहे. मात्र मुंबईच्या काही भागात अजूनही शौचालयांचा तुटवडा आहे. सुमारे १६ हजार शौचालयांची गरज असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे.

केंद्राच्या अहवालानुसार मुंबई हागणदारी मुक्त करण्यासाठी शौचालयांची दुरुस्ती आणि शौचालयांच्या नव्याने बांधणीचा कार्यक्रन हाती घेतल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image