केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांची येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमधली कृषीकायदासंदर्भातली नववी बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आजची बैठक समाधानकारक झाल्याचं सांगितलं आहे.

शेतकऱ्यांनी एका अनौपचारिक गटामार्फत निश्चित योजना सादर करावी आणि त्यावर पूढे औपचारिक बातचीत सुरु ठेवता येईल, असा प्रस्ताव सरकारनं शेतकऱ्यांना दिला आहे, अशी माहिती तोमर यांनी दिली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image