अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना ७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींना येत्या ७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स अलिबागच्या न्यायालयानं बजावलं आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या १ हजार ८०० पानी आरोपपत्राची दखल घेत न्यायालयानं हे समन्स बजावलं असल्याचं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image