संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांनी पाठिंबा द्यावा - प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणं अत्यंत महत्त्वाचं असून, याबाबतीत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १२ व्या ब्रिक्स परिषदेत काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होताना ते बोलत होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था बदलत्या काळानुसार काम करत नाहीत, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या संस्थामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे, असं मत मोदी यांनी व्यक्त केलं.
Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
• महेश आनंदा लोंढे
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
• महेश आनंदा लोंढे

उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
• महेश आनंदा लोंढे

तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
• महेश आनंदा लोंढे

अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
• महेश आनंदा लोंढे

Publisher Information
Contact
ekachdheya17@gmail.com
9860638161
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn