सर्व चारचाकी वाहनांना येत्या १ जानेवारी २०२१ पासून फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व चारचाकी वाहनांना येत्या १ जानेवारी २०२१ पासून फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रिय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. १ डिसेंबर २०१७ पूर्वी खरेदी केलेल्या एम आणि एन श्रेणीतल्या वाहनांना हा नियम लागू असेल. राष्ट्रीय परवाना असलेल्या वाहनांना ऑक्टोबर २०१९ पासूनच हा नियम लागू केला आहे. पथकर नाक्यांवर यापुढे फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातनंच भरणा केला जाईल. 


Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image