पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मिनी बसचा अपघात


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज इथं एक मिनी बस तारळी नदीच्या पुलावरून एक मिनी बस आज पहाटे खाली कोसळली, या अपघातात 5 जण ठार झाले. ही मिनी बस वाशीहून गोव्याला निघाली होती. या अपघातातील मृतांमध्ये एक महिला आणि तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.

त्यात मधुसुदन नायर, उषा नायर, आणि अदित्य नायर, हे नवी मुंबईतल्या वाशीचे रहिवासी होते, तर साजन नायर, आणि आरव नायर कोपरखैरण्याचे रहिवाशी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image