राज्यातल्या शाळा दिवाळीनंतर सुरू होणार


मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळा येत्या १५ ऑक्टोबरला सुरु करण्याऐवजी दिवाळी झाल्यावर सुरू करण्याबाबत काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागाला दिले.


Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image