लोकल गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढणं महत्त्वाचं, पश्चिम रेल्वेच राज्य सरकारला उत्तर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : सर सकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेला पाठवलेल्या पत्राला पश्चिम रेल्वेनं आज उत्तर दिलं आहे.
उपनगरीय लोकल सुरु झाल्यावर गर्दीचं नियोजन कसं करणार, शिवाय लोकल गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढणं महत्त्वाचं आहे.
प्रत्येक तासाला महिला विशेष गाडी चालवणं सध्यातरी शक्य नाही, तसंच लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाची लवकरात लवकर बैठक होणं गरजेचं आहे, असं रेल्वनं आपल्या उत्तरात म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.