टाळेबंदी काळात राज्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे दाखल
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदी सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कलम १८८ नुसार २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४१ हजार ८२९ व्यक्तींना अटक करण्यात आली असून, ३४ कोटी ९४ लाख ३८ हजार ४५८ रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
या दरम्यान राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७९ घटना झाल्या घडल्या आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३४७ वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर ९६ हजार ६०५ वाहने जप्त केली आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.