सरकारला कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात जास्त रस - देवेंद्र फडनवीस


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले महाआघाडी सरकार कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात जास्त रस घेत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. ते आज पूरग्रस्त विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असताना नागपूर इथं बोलत होते.

बदल्यांसंदर्भात घटक पक्षात समन्वयच नसल्याचं सांगून, बदल्या आवश्यक असल्या तरी कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या रोखल्यामुळे मोठा फरक पडणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image