‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत स्वच्छता पंधरवडा सुरु


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या वतीनं ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ आणि मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या वतीनं या पंधरवाड्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेलवेच्या वतीनं आज सकाळी स्वच्छ जागरूकता रैली काढण्यात आली. तर मध्य रेल्वेनंही विभागीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छता शपथ दिली.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image