मास्क न वापरणाऱ्या लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढल्याचा आय.सी.एम.आरचा दावा


मुंबई (वृत्तसंस्था) : मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था अर्थात, आय.सी.एम.आरनं केला आहे.

आय.सी.एम.आरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी वार्ताहरांना काल ही माहीती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ तरुण किंवा वृद्धांमार्फतच नव्हे, तर मास्क न वापरणाऱ्या तसंच शारीरिक अंतर नं राखणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे होत असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

सेरो सर्वेक्षण चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image