रेल्वेची वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेची मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर तसंच उपनगरी वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विशेष मेल तसंच एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक मात्र आता आहे, तशीच सुरु राहिल असं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image