टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाल्यानं, टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं असून बुलडाणा जिल्ह्यात   ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी षण्मुखाराजन एस. यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपली मागण्यांबाबतचं  निवेदन दिलं. 


Popular posts
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image