टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाल्यानं, टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं असून बुलडाणा जिल्ह्यात   ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी षण्मुखाराजन एस. यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपली मागण्यांबाबतचं  निवेदन दिलं. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image