दक्षिण आसाममधल्या हैलाकांडी जिल्ह्यात भूस्खलन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आसाममधल्या हैलाकांडी जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजायच्या सुमाराला दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ मुलांसह ७ जण मृत्युमुखी पडले, तर २ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

सरकारी अधिका-यानं ही माहिती दिली. जखमींना रूग्णालयात जाखल केलं आहे. या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख द्यायचे आदेश आसामचे मंत्री परिमल सुक्लवैद्य यांनी दिले आहेत.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image